संत कबीरांचे दोहे म्हणजे जगण्याचे आणि जीवनाचे दुसरे नावच होय. आपण काही तरी फार मोठे तत्वज्ञान सांगतो आहोत असा आव नाही, किंवा शब्दालंकारांचा सोसही नाही. परंतु कवितेच्या सौंदर्यात मात्र कुठेच उणेपण नाही.
↧