मित्रहो, तब्बल अडीच वषेर् मी 'सगुण निर्गुण' या सदरातून तुमच्याशी संवाद साधत आलो. त्यामागची गोष्टही तितकीच रंजक आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'चे त्यावेळचे संपादक भारतकुमार राऊत माझ्याकडे आले.
↧