पाणी एकाच जागी राहिलं तर त्याला प्रवाह म्हणता येणार नाही. दगडधोंड्यांचे नि खडकांचे अनेक अडथळे पार करत ते पुढे जात असतं तेव्हा जो नाद कानावर येतो तो किती सुखकर वाटतो!
↧