शेकडो मैल चालत जाऊन पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचे भाव नेमके काय असतात? विठ्ठलाची ओढ त्यांना तहान, भूक हरपायला लावते? वारीचा अनुभव नेमका काय असतो, हे वारकऱ्यांच्याच शब्दांत.
↧