ईश्वरेच्छा बलियसी
वसिष्ठांसारखा गुरु, दशरथासारखा पिता लाभूनही रामाला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. कारण बलियसी केवलं ईश्वरेच्छा! अर्थात् ईश्वराच्या इच्छेसमोर कोणाचेच काही चालत नाही.
View Articleश्रीगणेशोपासना
देश, काळ, वर्तमान आणि सतत बदलत राहाणारी परिस्थिती अशा गोष्टींचा परिणाम जसा व्यावहारिक जगावर होतो तसा कळत न कळत तो धर्मसंस्कृतीवरही आपला ठसा उमटवत असतो. त्याचे नेमके स्वरुप आपल्या चटकन् ध्यानात येत...
View Articleसणांची महाराणी, दिवाळी
'दसरा-दिवाळी' ह्या दोन आनंददायी, चैतन्यदायी तसेच धार्मिक महत्त्व असलेले सण प्रत्येकालाच हवाहवासे वाटतात. संपूर्ण महिनाभर कुठल्या ना कुठल्या धार्मिक कृत्याच्या अनुषंगाने ह्या महिन्यात दिव्याला फार...
View Articleआपली माणसे आपल्या प्रथा
अनेक मंडळी जेवतांना मौन पाळतात, तर काही मंडळी प्रत्येक घासागणिक 'गोविंद' 'गोविंद' म्हणतात. (तीखट-मीठ जास्त असले तरीही 'गोविंद' आणि अजिबात नसले तरीही 'गोविंद'च!) पंजाबमधील व्यासनदीकाठचे आताचे 'दसूहा' हे...
View Articleअतिपरिचयात् अवज्ञा
संस्कृतमधील 'अतिपरिचयात् अवज्ञा'- ह्या सुपरिचित सुभाषितामध्ये मलयगिरीवरील चंदनवृक्षाची काष्ठें तेथील मंडळी सरपण म्हणून वापरतात असे अतिपरिचयाचे उदाहरण दिले आहे. आपल्या मराठीमध्ये 'पिकतं तिथे विकलं जात...
View Articleदेवाचे लाडके वासरु
'जहाँ जहाँ बच्छा फिरै, तहाँ तहाँ फिरै गाय। कहे मलूक जहाँ संतजन, तहाँ रमैया जाय॥' आपले वासरु जिथे जिथे हिंडते, फिरते तिथे तिथे त्याच्या पाठीमागे काळजीपोटी गायदेखील फिरत असते.
View Articleनाही चिरा, नाही पणती
गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या कणभर कृत्याला प्रसारमाध्यमांचा उपयोग करुन, प्रसंगी त्या मंडळींशी 'दोस्ती'ची हातमिळवणी करीत मणभर प्रसिध्दी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. चार-चार ओळींच्या र-ट-फ करीत...
View Articleशुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथांतुनी
प्रभू श्रीरामचंद्र रावणवध करून चौदा वर्षांनी अयोध्येत परतले ते पुष्पक विमानातून ! (हे पुष्पक विमान मूळ कुबेराचे, रावणाने ते त्याच्याकडून बळजबरीने स्वतःसाठी घेतले. रावणवधानंतर लंकेच्या राज्याबरोबर हे...
View Articleनावात काय नाही?
रामचंद्र दशरथ सूर्यवंशी किंवा श्रीकृष्ण वसुदेव यादव ही नावे मी तुम्हाला सांगितली तर या नावाचे धनी कोण, हे झटकन तुमच्या लक्षात येणार नाही, पण प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण असे म्हटले तर त्यांचा...
View Articleकृपामूर्ति 'गुरुमाऊली श्रीधरस्वामी'
बरोबर पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे 7 डिसेंबरला वाराणशीला दशाश्वमेध घाटावर गंगामातेची आरती करणा-या हजारो निरपराध्यांना संपविण्याचा कट रचला गेला. पुन्हा एकदा देशाला, सज्जनांना, संस्कृतीला दुष्टदुर्जनांकडून...
View Articleअमुचा राम राम घ्यावा!
आज मटा ऑनलाइनच्या वाचकांचा निरोप घेताना एक वेगळीच हुरहूर आणि आजवर तुम्ही सर्वांनी जो प्रेमभाव दाखविलात त्याबद्दलची असीम कृतज्ञता मनात दाटून आलेली आहे आणि म्हणूनच थोडया जड अंतःकरणाने पण मोकळया मनाने...
View Articleसोन्याचा गणपती
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या निसर्गरम्य प्राचीन गावी, १७ नोव्हेंबर १९९७ ला, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळ-सुपारीच्या बागेत श्री गणपतीची सुवर्णप्रतिमा सापडली...
View Articleजोडोनिया धन उत्तम वेव्हारे
धनाचे फार मोठे सार्मथ्य असते असा बहुतेकांचा समज असतो. त्यामुळे धनसंचयाच्या मागे लोक असतात. धडपड करायची ती त्यासाठी. यात फारसे गैर आहे असे नाही. पण धनामुळे, संपत्तीमुळे आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू...
View Articleदेशप्रेम
'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...' ही प्रतिज्ञा शाळेमध्ये रोज रटली जाते. 'रटणे' हाच शब्द योग्य आहे. कारण त्या प्रतिज्ञेमागचा खरा अर्थ देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, देशसेवा वृद्धिंगत...
View Articleराष्ट्रसंतांची ग्रामगीता
आध्यात्मिकता आणि क्रांतिकारकत्व असे अद्भुत रसायन हे भारतीय संतांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 'धारयेत इति धर्म:' स्वसमाजाची धारणा करतो तो धर्म, हे धर्माचे मूलतत्त्व संत कधीच विसरले नाहीत.
View Articleगिर्यारोहणाची गंगा
ग्रंथाली चळवळीचे अध्वर्यु दिनकर गांगल मध्यंतरी महाराष्ट्रातील गेल्या अर्धशतकातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा घेत होते.
View Articleपसायदान
परमपूज्य दलाई लामा यांनी लिहिलेलं एक पत्र वाचनात आलं.. त्यांची निरीक्षणं अत्यंत धारदार आहेत... केवळ आध्यात्मिक आणि हवेतला उपदेश न करता वास्तवाचे प्रखर भान असल्याचेही त्यावरून दिसते.
View Articleबरवे बरवे पंढरपूर
सुमारे ३० वर्षे लोटली. आमचे परममित्र वासुदेव कृष्णाजी तथा नासाहेब कुळकणीर् यांच्या देखरेखीखाली पंढरपूर-महाड रस्त्याचे काम झाले होते.
View Articleआत्मोनती
चार वर्षांपूर्वी जेव्हा मूल्यशिक्षणाचा नववा तास शाळेत होता तेव्हा रोजच्यारोज मुलांना काय सांगायचे? काय शिकवायचे हा मोठा प्रश्न होता.
View Article