प्रचीती
सहजपणे चालत चालत चैत्र आला. सवयीप्रमाणे सकाळी पहाट अभ्यासण्यासाठी निसर्ग शाळेच्या क्रीडांगणावर गेलो.
View Articleहलके ओझे
माओ त्से-तुंगच्या वेळची ही गोष्ट आहे. एक गृहस्थ संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताची शोभा बघत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता.
View Articleमाणूस आणि मानवता
आजकाल समाजामध्ये अस्थिरता, असमाधान, असंतुष्टता, अविचार यांचे साम्राज्य पसरलेले आपण पाहत आहोत.
View Articleजीवन आणि मृत्यू
जीवन अनिश्चित आहे, पण मृत्यू अटळ आहे. खरं तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. वस्तुत: मृत्यू हा जीवनाचा आरंभ आहे.
View Articleकाजलची समज
आपल्याला सर्व समजलं आहे. आपलाच अधिकार त्या सर्वांवर असं वाटू लागतं. मग आपण म्हणू तसंच अगदी घडलं पाहिजे, हा आग्रह... हट्ट... तसं नाही घडलं तर मग राग चिडचीड!
View Articleअभ्यास
फुले खूप आहेत, हे मधमाशीला माहीत आहे. आपल्याला यातली कोणती उपयुक्त आहेत हे मधमाशी ठरविते. याचा अंदाज बांधते. मग मधाच्या अभ्यासात रत होते.
View Articleशुभ शुक्रवार...
जगभरातील ख्रिस्ती समाजात येशूख्रिस्ताच्या दु:खसहनाचे चाळीस दिवस, 'उपवासकाळाचे दिवस' म्हणून पवित्र मानले जातात.
View Articleमाणूस आणि क्रौर्य
मी मला आणि माझे, या त्रिदोषांमुळे माणसाची बुद्धी भरकटलेली आहे. हव्यासापोटी माणूस आज क्रूर बनला आहे.
View Articleमातीचे पाय
थोर पुरुष अकस्मात जन्माला येत नाहीत. त्यांना वणव्यातून चालावे लागते. ते सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, साहित्य क्षेत्रातील असतील, नाही तर धामिर्क...
View Articleअनुदिन अनुतापे...
शाळा सुटली की वसना नदीच्या गुडघाभर पाण्यातून चालत आम्ही पायी घरी यायचो. रविवारी पाण्यात पाय सोडून तासन्तास वाचत पडायचो.
View Articleआज
'मी' मी आहे. मी आज आहे. याचे मला ठाम भान आहे. याचा सरलार्थ असा, मी माझ्यातल्या प्रस्तुततेचा शोध सातत्याने घेणे. 'मी'वर चढलेली निरर्थक पुटे काढणे. मी वाढतोय, यात प्रस्तुतता किती आहे हे तपासता आले पाहिजे.
View Articleअरुण जाखडे
कोणी विचारले, ‘जगात देव आहे का? तुमचे स्पष्ट मत सांगा?’ मी कोण सांगणार? या विषयांवर चर्चा करण्यात मानवी जीवनाची कैक युगे खर्ची पडली.
View Articleडॉ. किशोर सानप
भारतीय पौराणिक इतिहासात भगवान श्रीकृष्णाला भगवान-महापुरुष-पूर्ण पुरुष मानलं जातं. खरं आहे. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात पूर्ण पुरुषाची समग्र लक्षणे अंतर्भूत होती. श्रीकृष्ण जेवढा धुरंधर महापुरुष...
View Articleपंढरीसी जावें...
आषाढसरी बरसू लागल्या की दरवर्षी लाखो पावलं पंढरीच्या ओढीनं चालू लागतात. हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंड्या म्हणजे चैतन्याचा प्रवाह....
View Articleअभिमान नुरे...
सुखप्राप्तीसाठी पंढरीस जाण्याची अनिवार्यता पटली. पण वारकरी होऊनच गेले पाहिजे काय? नसता, काय भगवद्कृपा होणार नाही? वैऱ्यांनासुद्धा कैवल्याचे पायसदान तो करतो, त्याचे स्वतंत्र औदार्य पात्रापात्रतेचाही...
View Articleआणिक न करी तीर्थव्रत
भगवद्कृपेचा पाऊस अखंड वर्षत असला तरी, आपली पालथी घागर त्याच्या दिशेने करणे, तो वर्षाव झेलण्यासाठी स्वतःला अनुकूल करणे, आपली क्षमता-पात्रता अधिकार सतत वाढवत रहाणे म्हणजे वारी.
View Articleसमतासंदेश देणारे आद्यपीठ
वारकऱ्याची वारीबद्दल जशी एकविधता, तशीच पंढरीसंबंधाने अनन्यता. किती? तर, ‘आणिक न करी तीर्थव्रत.’ पुराणांतरीही पंढरीचे महिमान गाईलेले आहे. ब्रह्मदेवाच्या प्रदीर्घ कालगणनेचा दिनांत, त्याचे शतवर्षांते गणित...
View Articleयातायातीधर्म नाहीं विष्णुदासा
सामाजिक समतेसाठी संतांनी सायास केले. ‘पंढरीची वारी’ हे त्या सायासांचे फळ आहे अन् बळही. समाजातल्या सर्व वर्गांना एकाचवेळी सामावून घेणारा कुठलाच सामाजिक उपक्रम पंढरीच्या वारीपूर्वी अस्तित्वात नव्हता, यास...
View Articleकाय उणें आम्हां विठोबाचें पायीं...
एक गावें आम्ही विठोबाचें नाम। आणिकांपें काम नाहीं आतां।। १।। मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर। केला राज्यभार चाले ऐसा।। २।।
View Articleहा सुखसोहळा स्वर्गीं नाहीं
तेथें सुखाची वसति। गाती वैष्णव नाचती। दिंड्या पताका झळकती। जे गर्जति हरिनामें।। १।।
View Article